Thursday, October 21, 2010

गेम्सनंतरचा गेम

कॉमन वेल्थ गेम्स संपलेत पण आता पुढचा गेम सुरू झालाय...
झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचा....
 

उपरती

माणूस तसा उपद्व्यापी. त्याच्या उप्द्व्यापांना यश आल की त्याला आनंद होतो,
त्याला सन्मान मिळतो, प्रसिध्दी मिळते. पण अपयश आल तरी 
काही बिघडत नाही..., कारण हे अपयश त्याला शहाणपण शिकवून जात.
 वेळ निघून गेल्यावर आलेल्या  या शहाणपणालाच उपरती अस म्हणतात...! 

उदा. 











Monday, October 4, 2010

शरपंजरी फ़िडेल कस्ट्रो....

क्यूबाचे  सर्वेसर्वा  फ़िडेल कस्ट्रो आणि त्यांचे सहकारी चे गेव्हिओरा  केकाळी
जगातल्या तमाम तरुण क्रांतिकारकांचे  आदर्श होते. 
साम्यवादी सशस्त्र क्रांतीने आर्थिक समता आणता येते असा दावा त्यांनी केला होता.
पण अनेक वर्षांच्या फिडेलच्या क्युबात्ल्या हुकुमशाही राजवटीने हा दावा फोल ठरवला आहे.



 


न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय...



उच्च न्यायालयाच्या लखनाऊ खंडपीठाने दिलेला निर्णय हा ऐतिहासिक
मानावा लागेल. आपली न्यायव्यवस्था किती निस्पृह आहे हे त्या निमित्ताने 
पुन्हा सिध्द झालं...

अयोध्या काण्ड....

अनेक वर्षांपासून अनिर्णीत असलेला अयोध्येचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला. 
पुढे काय होणार, इतिहासाची विध्वंसक पुनरावृत्ति पुन्हा होणार की काय 
अशी भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली...

Monday, September 27, 2010

पंतप्रधानांचा वाढलेला ताप...

मनमोहन सिंग यांची अवस्था खरच बिकट झालीय.
राजकारणाचा कमी होत म्हणून की काय आता
(कलमाड़ी यांच्या प्रतापानंतर)  

क्रीडाक्षेत्राचाही व्याप त्यांना बघावा लागतोय...

रुपयाच नव रूप...

रुपयाचे चिन्ह बदलले, ते वापरातही  आले..., पण हे रुपये
आपल्या जुन्या सवयी बदलतील तोच खरा सुदिन!

'कॉमनवेल्थ गेम्स - दिल्ली'

साजरे  होण्यापुर्वीच भरपूर प्रसिध्दी पावलेल्या  'कॉमनवेल्थ गेम्स - दिल्ली' चे
श्री सुरेश कलमाड़ी, श्री गिल आणि श्रीमती शिला दीक्षित हे (स्वयंघोषित)
विजेते ठरले आहेत
.

शब्द की चित्र ...?

मनातले  विचार व्यक्त करायला शब्द हवे की चित्र ...?
शेवटी परिणामकारक चित्रच! चित्रांची भाषा जागतिक ! प्रांत, देश यांच्या मर्यादा
क्षणार्धात पार करणारी. काय सांगायचय ते पाल्हाळ न लावता झटक्यात सांगणारी! 


सभोवताली घडत असलेल्या घटनांवर भाष्य करणारी ही काही व्यंगचित्र...!

  गेल्याच महिन्यात संसदेतल्या खासदारानी आपली भत्तेवाढ पदरात पडून घेतली.
देशात लोकशाही असली तरी ती चालवणारे आपले नेते ही लोकशाही पैशाची,
पै
शासाठी व पैशाने चालवत आहेत अस मानायला हरकत नाही...!